भाषा स्वातंत्र्यामुळे सभ्यतेवर होणारा तथाकथित घाला/ परंपरांना नागवेपणाने दिली जाणारी आव्हाने यांनी समाजाची घडी विस्कटणारही असेल.
समाजाची घडी जर नव्याने नीट बसायची असेल, तर त्याआधी आधीची घडी पूर्णपणे विस्कटणे हे अपरिहार्यच नाही काय?
मग ती तशी विस्कटण्यातून नवनिर्माण होणार असेल, तर मग ती विस्कटली, तर नेमके बिघडले कुठे?
बाकी लेख, लेखाची मांडणी आणि त्यातील विचारांची प्रगल्भता यांबद्दल तात्याबा, सन्जोप राव आणि कुशाग्र यांच्याशी सहमत.
- टग्या.