एकलव्यसाहेब, चांगला लेख लिहिला आहे. काहीठिकाणी चिंतन थोडे शब्दबंबाळ वाटले, पण योग्य तोच शब्द निवडण्याच्या आग्रहातून तसे घडले असावे.

मग ती तशी विस्कटण्यातून नवनिर्माण होणार असेल, तर मग ती विस्कटली, तर नेमके बिघडले कुठे?

टग्यासाहेबांशी सहमत.