उम्म..  हा मृत्यु  नक्कि आवडला असे नाही म्हणता येणार, मात्र फ़ार ह्र्दस्पर्शी होता.
सिनेमाः शोले
जय [अमिताभजी] आणी वीरू [धरमजी] चा शेवटचा प्रसंग - जय म्हणतो " यार, एक बात रह गयी, मै तेरे बच्चोंको कहानी नही सुना सका... "  आणी, जयाजींकडे पहात म्हणतो - "ये कहानी भी अधुरी रह गयी..."

[संवाद कदाचीत जरा वेगळे असतील -!]

सर्जा