मुले आपले सांगणे ऐकत नाहीत अशी तक्रार आली की मनोवैज्ञानिक म्हणतात की अहो, ही तर चांगली गोष्ट आहे. सर्वच मुलांनी आपल्या आईवडीलांचे ऐकले असते तर या देशाला स्वातंत्र्यही मिळाले नसते.
त्यामुळे महावीरसिंहांबरोबर देवीसिंहांनाही शतशः प्रणाम.
या उपयुक्त माहितीबद्दल आभार.
सन्जोप राव