प्रियाली,
तुमचं मत तुम्ही मांडू नये असं मी अजिबात कोणाला म्हटलेलं नाही आणि कधीच म्हणणार देखील नाही.
आपल्या शब्दातून जो उपहास ( मला तो राग वाटला होता, ही माझी चूक झाली. ) प्रकट झाला, तो का निर्माण झाला एवढंच जमलं तर जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा होती/आहे म्हणून विचारलं होतं. कळावे.