कोंबडीशी सहमत.
पुण्यातल्या या (तथाकथित) दिग्गज दुकानदाराकडे साहिर लुधियानवीच्या गाण्यांची ध्वनीफीत मिळाली नाही. वर ' साहेब, असलं कोण ऐकतो हल्ली ?' हेही ऐकून घ्यावे लागले. स्वतःच्या व्यवसायाशी नैतिक बांधिलकी, लोकांची अभिरुची सुधारावी म्हणून काहे प्रयत्न हे तर सोडाच, पण साधा व्यावसायिक विनयही इथे आहे की नाही अशी (मला तरी ) शंका आली.
असो. हिमेशच्या चर्चेत मध्ये हे काहीतरी भलतेच आले.
सन्जोप राव