माझा उद्देश आपल्या लक्षात आला आहे येवढे पुरे.वर्तुळाची मर्यादा प्रत्येक्जण आपल्या कुवतीप्रमाणे ठरवतो‌. स्वार्थत्याग करण्याचा प्रश्नच नाही हे आमच्यासारख्या सामान्य लोकांबद्दल मी म्हणालो नाहीतर तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता हे प्रसिद्धच आहे.