ऊगाच असल्या निरर्थक चर्चेने तसा सर्वांचाच वेळ नाही का वाया जात आहे.आणि मला असे वाटते की आता मनोगतवर नविन आलेल्या सदस्यांची भाषा जरा जास्तच मवाळ वाटली आपण चारचौघात बोलत (लिहत) आहोत, याचे जरा भान असावे.
तात्यांबद्दल फ़ार वाईट वाटले. असो . . .