इतका भिकार माणूस आणि त्याचे ते भिकार नाक दाबून गाणे...तो असे का करतो...तर वर्षोनुवर्षे एकच टोपी घातल्याने त्याच्यातुन वास येत असतो...ति टोपि घालायचा तर बहुदा त्याला काहीतरी शाप असेल..!! म्हणजे... जुन्या कथांमध्ये असत ना -- राक्षसाचा जिव पोपटात वगैरे....तसच कहितरि....!! ह हाअ हा !!

तर मुद्दा काय तर त्याच्या टोपीतुन येणारा वास त्यालाही सहन होत नसेल सो तो नाक दाबुन धरतो.. आणि तसेच गाणे म्हणतो.. ह ह... नांकांत... नांकांत !!

जरा घाई आहे जायची...बाकिचे नंतर लिहितो...