अशी पुर्वकल्पना कोणालाच नसते.

त्याला याची कल्पना नव्हती. ही माहिती नवी आहे. फक्त '५५%' साठी मुले शिकवण्यांना जातात ! (पण मग, 'अशा' मुलांची संधी हुकते की काय? काहीच कळेनासे झाले आहे त्याला...)

फूट पडणे म्हणजे एकमेकांचा द्वेष करणे असेल तर फूट कधीच पडली आहे.

'काही हजार वर्षापूर्वी' असे तर आपल्याला सुचवायचे नाही?

परंतु सरकारच्या कर्तव्यापैकी जरुर आहे.

सामाजिक न्याय हेही सरकारच्या कर्तव्यांपैकी एक असावे.