जयश्री,कविता सुंदर आहे. पावसाच्या पहिल्या सरीत चिंब भिजल्यासारखे वाटते.धरती आतुर, प्रणयी थरथरमीलनास त्या साक्षी परिसरअवखळ वारा छेडित जातोसूर आगळे लहरत विहरतवाह, क्या बात है!वेदीवरती धरा ऊभी हीनवा लेऊनी साज सलज्जीतकाय प्रतिमा आहे!