जयश्री,
कविता सुंदर आहे. पावसाच्या पहिल्या सरीत चिंब भिजल्यासारखे वाटते.
धरती आतुर, प्रणयी थरथर
मीलनास त्या साक्षी परिसर
अवखळ वारा छेडित जातो
सूर आगळे लहरत विहरत
वाह, क्या बात है!
वेदीवरती धरा ऊभी ही
नवा लेऊनी साज सलज्जीत
काय प्रतिमा आहे!