येणार का कोणी ?

कधी हो म्हणता येईल असा विचार करते आहे.

या आणि एकूण सगळ्याच गिरिभ्रमण लेखांतील स्थानिक गावकऱ्यांचे अगत्य पाहून छानच वाटले. केव्हाही, न सांगता, टपकणाऱ्या शहरी 'डोंगरप्रेमींना' मदत करणाऱ्या त्या साध्या माणसांचे कौतुक.