मला वाटते आपण आरक्षण सर्व क्षेत्रांत ठेवले पाहीजे .. मी अर्जुन सिंह महोदयांशी पुर्णपणे सहमत आहे .. चला आता आपला आवडता खेळ क्रिकेटपासून सूरू करूया ... आपण १०% आरक्षण मुस्लिमांसाठी ठेवूया .. आणि ३०% अनुसुचित जाती जमाती आणि भटक्या विमुक्त जातींकरता ठेवूया .. आणि हो.. नियम ही बदललेच पाहीजेत की .. ओबिसी खेळाडूने मारलेला चौकार षटकार म्हणून गणला जावा ... आणि षटकार मारला की ८ धावा दिल्या पाहिजेत. मुस्लिम खेळाडूने काढलेल्या ६० धावा शतक म्हणून धरल्या जाव्यात.

आयसीसी ला काही नवीन नियम बनवण्यास भाग पाडले पाहिजे. उदा. द्रुतगती गोलंदाजांनी ओबिसी फ़लंदाजाला कमी वेगाने गोलंदाजी करावी. ८० किमी पेक्षा जलद चेंडू टाकल्यास तो चेंडू रद्द करण्यात यावा.

हीच तऱ्हा ऑलिम्पिक खेळांची ... १०० मी. धावण्याच्या स्पर्धेत अनुसुचित जातींच्या स्पर्धकाने ८० मी पूर्ण करताच त्याला सुवर्णपदक देण्यात यावे.

विमानकंपन्यात ही आरक्षण असावे .. वैमानिकांच्या जागेसाठी . आरक्षित जमातींच्या वैमानिकांना फ़क्त मंत्र्यासंत्र्यांचे, नेत्यांचे विमान चालवण्यास द्यावे (ह्याने राष्ट्राला खूपच मदत होईल ह्यात शंकाच नाही).

अनुसूचित जातीजमातींच्या डॉक्टरांना फ़क्त मंत्री आणि नेते मंडळीची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी असावी (अजून एक मार्ग राष्ट्राला वाचवण्याचा ..)

असेच आणखी काही सुपीक कल्पना लढवून आणि त्यांची अंमलबजावणी करून .. चला घडवूया .. समृध्द भारत.

अर्जुन राव सिंग साहेब (सध्याच्या पध्दतीप्रमाणे ..) शतायू होवोत.