विभाजनाचा उद्देश मुळीच नाही.
अनुसूचित जातीजमातींच्या डॉक्टरांना फ़क्त मंत्री आणि नेते मंडळीची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी असावी (अजून एक मार्ग राष्ट्राला वाचवण्याचा ..)या बेजबाबदार विधानाचा समाचार घेण्याचा तो एक सौम्य प्रयास होता. अर्थात ही माहिती गुणवत्तेच्या युक्तिवादाच्या उत्तरात एका राष्ट्रीय दैनिकात (याच संदर्भात) मिळाली. अन्यथा त्यांची जात काढणे आंतरजालालाही सहजा सहजी शक्य नाही हे पाहुन सुखद आश्चर्य वाटले.
मागास जातीतही जगप्रसिद्ध (अनेक विक्रम नावावर असलेले) तज्ज्ञ आहेत हे आपण कसे सोयीस्करपणे नजरे आड करतो हेच दाखवण्याचा उद्देश्य होता.
पाण्याची एकूणच टंचाई पाहता त्याने हात आखुडता घेण्याचे ठरवले आहे. बाकी पालथ्यांचे चालूदे.