मूळात सरकार अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष्य विचलीत करण्यासाठी
हे पटते. प्रत्येक पक्षाचा असा एक मूलभूत प्रश्नांना झाकायला उपयोगी मुद्दा आहे. मंडल आयोग इतके दिवस जनता दलाचे पान होते. हल्लीच्या सरकारने ते ढापलेले दिसते.