मिठी नदीत गाळ साचल्यामूळे मुंबईत महाभयंकर पूर आला, असा एक 'लोकसत्ता कंसेप्ट' आहे. विलास आणि मिठी दोन्ही छान!. :)
---
कविता फार मजेदार आहे. मला आवडली.