पु . ल म्हणतात, जगाची
लोकसंख्या एवढी वाढतीये, की काही दिवसांनी सगळी नावचं संपून जातील.
 आणि मग आपल्याला
असं ऐकू येईल " अरे अल्फा-बीटा इकडे या, तुमचा   गामा मामा आलाय, झीटा मावशी कडे जायचय ना ? "

--- नाना