मिलिंदजी,

कविता अतिशय सुंदर आणि प्रवाही आहे.

फेकून वास्तवाला स्वप्नाश्व उधळवावा
हा अश्वमेध ज्याच्या-त्याच्या मनात आहे

विशेष आवडले.

एका मुक्या तमाची काळी प्रभात आहे

असे होऊ नये हेच उत्तम.