देवमाणूस, छाया राजे आणि चक्रपाणि, अहो ही एक उपहासगर्भ, विनोदी कविता आहे, वात्रटिकाच म्हणाना.
मनोगतावर काही कवितांना मिळत असलेले प्रतिसाद जास्त असतात हे पाहून मी ही कविता रचली. याचा अर्थ मी अशा कविता लिहायला सांगतो असा नाही(ते प्रत्येक कवीने त्या त्या वेळेनुसार आपापले ठरवायला हवे.) किंवा प्रतिसाद जास्त म्हणजे कविता मोठी असेही नाही. याउलट प्रतिसादांकडे लक्ष न देता कविता करत रहा असेच मला या कवितेत सुचवायचे आहे. पहा पटते का?
कलोअ,
एक वात्रट