सातीताई लातुरकर,
छान लिहिले आहेस. महाराष्ट्र टाईम्सचे अग्रलेख एकुण फारच स्फुर्तीदायक असतात म्हणायचे.
उत्तम. दैनंदिन घडामोडींवर शीघ्रकविता छान सुचतात, तुला आणि तुझ्या लातुरकरांनाही.
-सोनू