बरोबर आहे तुमच.
फिक्शन् हाच इतिहास" की "इतिहास म्हणजे फिक्शन्"..... हे नेहमीच होत आलय आणि त्याची कारण खूप आहेत.
जशी,
१. योग्य रितीने नमूद न झाल्याने.
२. जेत्यांनी आपल्याला सोयिस्कर इतिहास लिहिल्याने.
३. आकसातून इतिहास निर्मीती. (उदा. संभाजी राजांचे चारित्र्य)
४. जनसामान्याना कळायला सोपे असलेले संदर्भ आणि कहाण्या. जसं इथे मी वर म्हंटल्या प्रमाणे "होली ब्लड होली ग्रेल " वाचायला किचकट होत पण "दा व्हिंची" सुरस वाटत.
(सध्या एवढीच आठवली)
प्रियाली.