संघ कार्यालय आणि भारतात कोठेही दहशतवादी हल्ला घडवण्याऱ्या शक्तींचा निषेध असो.

आज येथे शिवश्री यांनी या हल्ल्याचा निषेध केला हे उत्तम. कारण त्यांचे संघावरचे प्रेम(?) सर्वश्रुत आहे. पण हा एकशे पाचाचा विचार आवडला. चला म्हणजे आपले आणि परके यात फरक केला जातोय. हे बाब समाधान कारक. पण शिवश्रींच्या या लिखाणाचा उपहास करणे मला आवडले नाही बुवा!

आणि हो शिवश्री विदर्भाचे असा काहीही संदर्भ या ठिकानी नव्हता. मग त्याची गरज काय? शिवश्री यांचा विरोध कुणाला आहे हे स्पष्ट आहे. मग त्याला इतर कंगोरे का तयार करताय?

नीलकांत.