या दहशतवादाचा मीही निषेध करतो.

जर लेखक महाशय पहिला परिच्छेद लिहून थांबले असते तर स्तुत्य होते, दहशतवादाचा निषेध रास्तच आहे. त्याला सर्वांनी दुजोरा दिला असता. मात्र दुसरा परिच्छेद कशासाठी?
सर्वसाक्षी यांच्याशी सहमत.
खरोखरंच शिवश्री, हे इथे लिहिण्याची काही गरज नव्हती असे वाटते.

आपण जातीयवादी, धर्मांध, फुटीरवादी वगरे नाही हे जाहिर करायची वेळ येते यांत सगळे आले.
या वाक्याशी असहमत. हाच निषेध जर दुसऱ्या कुणी केला असता तर आपण हेच म्हणाला असतात काय? विशेषतः धर्मांध शब्द वाचून तर हसू आले. जातीयवादी, फुटीरवादी हे एकवेळ समजू शकतो, पण शिवश्रींवर हा आरोप तर पहिल्यांदाच झालेला दिसतो, होनाहो शिवश्री?

एक वात्रट