<<चातुर्वण्यावर आधारीत अशा हिन्दू धर्माच त्याग करून जवळपास ३ लाख जनतेने शिवधर्माचा स्वीकार केला.

युगायुगांपसून चालत आलेल्या ब्राम्हणी वर्चस्वापसून मुक्तीसाठी बहुजन समाज आता जागा झाला आहे.या वर्षीसुद्धा १२ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव आयोजीत केला आहे.

सर्व प्रकारच्या मानसिक गुलामगिरीपासून मुक्तीसठी शिवधर्म हा बहुजनांची तसेच काळाची गरज ठरत आहे.>>

वात्रट महाशय,

वरील उदगार शिवश्री यांचेच आहेत. हे उदगार आपल्याला धर्मांध वाटत नाहीत का? अंधपणे एखाद्या धर्मावर सरसकट आरोप व आपलाच धर्म १००% चांगला, दोषरहीत व काळाची गरज आहे असे विधान काय बरे दर्शविते?