त्यावर हा नेता म्हणाला की भारतासाठी जे काही करायचे आहे ते भारतातील लोक करत आहेत - सर्व विचारांचे आणि सर्व पक्षांचे... राहता राहीला तुमचा प्रश्न, जेंव्हा भारतमातेला चांगले दिवस येतील तेंव्हा तुमचे पाय आपोआप इकडे वळतील!
१००% सहमत.