भारतीय वंशाच्या लोकांना भारताविषयी प्रेम बहुधा असते असा माझा अनुभव आहे.
- ९०% खरे आहे.

मी पाहिलेली अनेक उदाहरणे आहेत की मुलांना भारताविषयी, तिथल्या चालीरीती, सण, अन्न, भाषा ह्याविषयी आकर्षण असते.
 - भारतीय चालीरीती, सण, अन्न, भाषा ईतक्या आकर्षक आहेत, की खुप लोंकाना खुप वर्षा पासुन त्याचे कौतुक वाटते... त्याने देशाचा असा आतापावे  किती फ़यदा झाला? आपण आपले मनुष्यबळ दुसऱ्या देशाकरता देउन आपल्याला त्याचा म्हणावा ईतका फ़ायदा होत नाही असेच वाटते..
१० रुपया च्या फ़ायद्या करता आपण १०० रुपये देतो असे वाटते.

अमेरिकेत राजकीय लॉबी (दबावगट) असणे अत्यंत फायद्याचे असते
- अंशतहा पटले.

ह्या गोश्टीला किती वेळ लागेल, किती भारतीयांना अमेरिकेत राजकीय लॉबी मधे जाण्यास संधि मिळेल आणि जेव्हा हे सर्व होईल तोपऱ्यंत अमेरिकेचे जगाच्या बदलत्या राजकारणात कितवे स्थान असेल?
हे ईतके सर्व ढोबळ मुद्दे आहेत!! जास्त खोलात गेलात तर जास्त अडचणी लक्षात येतात.

आणि, भारतीय लोक अमेरिकन सैन्यात जाणार नाही कश्या वरुन?

आपला शेजारी चिन वरयेण्या करता देशांतर्गत बदल करतो, अंतर्गत सुधारणा करतो..

भारतीयस्थ लोकांशी परदेशस्थ भारतीयांशी केलेली तुलना
-
हा परत एक मोठा आणि वेगळा मुद्दा आहे. येथे फ़क्त "परदेशात कायम चे वास्त्वय योग्य की अयोग्य" वर चर्चा केल्यास ते मुद्द्याला धरुन होईल.