त्यांच्यामध्ये चर्चा  झालेल्या आहेत.

असंख्य चर्चा , भांडणं  यातून किती दिवस फसवत राहणार आपण स्वतःलाच?

जेव्हा त्यातून काहीही निष्पन्न होत नाही , हे कळलं त्यानंतरचा हा निर्णय आहे.आणि मी  पेठकर काकांच्या मताशी सहमत आहे.

"संशयी व्यक्तीलाही कितीही जाणवलं की आपलं चुकतंय तरी सर्वसामान्यासारखे वागण्याचा त्याचा प्रयत्न तात्कालिक असतो. पुन्हा ती व्यक्ती त्या (संशयाच्या) मार्गानेच जाते."

मैत्री