मुक्त केले सावलीने, दु:खही सोडून गेले

म्हणजे काय?

आपला
(अडाणी) प्रवासी

हात ना ज्यांचा कधी आधार घेण्या मज मिळाला
चार खांद्यांवर मला मेल्यावरी घेऊन गेले

काही वेळा मनुष्याच्या उर्मटपणामुळे, तक्रारी वृत्तीमुळे माणसे त्याच्यापासून दूर राहतात. परंतु एकदा माणूस मेला की तो ब्रह्मतत्त्वात विलीन होतो असे म्हणतात. त्यामुळे मेलेल्या माणसाविषयी चांगले बोलावे असे म्हणतात. आणि खांदा द्यायला जाणे हा तर शेजारधर्मच आहे तेव्हा ते चांगलेच आहे.

आपला
(कर्तव्यवादी) प्रवासी