दार्फूरसारखे टोकाचे उदाहरण मुद्दामचे दिले आहे. गोघ्रा/मुंबई दंगलींसारखी परीस्थिती तेथे मोठ्या प्रमाणावर, रोज आणि वर्षानुवर्षे आहे. वादापुरता तशाच "टोकाच्या" परीस्थितीचा संदर्भ घ्यावा. तात्पर्य हे, की भौगोलिक वास्तव्याने देशप्रेम सिद्ध करणे हेही परवडावे लागते. निर्वासित काश्मिरी पंडितांना विचारा (बाकीचा भारत हीही त्यांची जन्मभूमीच आहे, हा केवळ तांत्रिक मुद्दा झाला हे या वादापुरते तुम्हाला पटेल असे वाटते.)

तुम्ही म्हणता तशी परिस्थिती भारतावर कधीच येऊ नये म्हणून आम्ही कार्यरत आहोत. तुम्हीही तसे असावे असे आम्हाला वाटते.

ह्याच्याशी मात्र १००% सहमत!

- कोंबडी