मंदार राव,
अतिशय सुंदर असे लेखन आहे.
खरच किती समर्पकपणे मांडले आहेत हे विचार, मानवाने निसर्गावर मात करुन काय मिळवले? केवळ शंकराचा उघड्लेला तिसरा डोळा.....
(अंतर्मुख)
अंजली.