कुठलाही देश म्हणजे स्वर्ग नाही, प्रत्येक देशाच्या आपल्या समस्या असतातच. कोणताही देश याला अपवाद नाही. आपण काय कमावणार नि काय गमावणार याचा विचार करून लोक या गोष्टीचा निर्णय घेतात असे वाटते.

- झोपडीत सुखाने रहणारे लोक आहेत, तसेच रजवाड्यासारख्या घरत राहुन लोक जिवनाला कंटाळतात.. तेव्हा, सुख हे मानण्यावर आहे..

"कुठलाही देश म्हणजे स्वर्ग नाही"
- देशभक्त स्वर्गसुख सुद्दा देशापुढे तुच्छ मानतात.

"काय कमावणार नि काय गमावणार याचा विचार करून लोक या गोष्टीचा निर्णय"
- कमवणे आणी गमवणे, देणे व घेणे.. हे सर्व व्यहारात, स्वार्थात असते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. बरेच लोक 'मला काय मिळाले म्हणुन मी देशाकरता करायचे?' किंव्वा, 'माझा काय फ़ायदा आहे?' हेच प्रथम पहातात.

हि स्वार्थाची आणि समर्पणाची भाषा वेगवेगळी असल्याने वाद आहे!

रावणाच्या कामवासनेला श्रीरामाची समोपचाराची भाषा कळली का?