कविता मस्त आहे.

कारण
हरिनामाच्या गजराला
इन्किलाबच्या घोषणांना
आणि
रामनामसत्य च्या आवर्तनांनाही
अंगावर झेलण्यासाठी गरज असते
अशाच निपचित पडलेल्या दगडांची....

वा! सही शेवट.