षड् दोषाः पुरुषेण इह हातव्याः भूतिम् इच्छता।
निद्रा,तन्द्री, भयं, क्रोधः, आलस्यं, दीर्घसूत्रता॥
अर्थ-- जगात उत्कर्ष इच्छिणाऱ्या माणसाने हे सहा दोष टाकून द्यावेत-- अतिनिद्रा, सुस्ती,भय, क्रोध,आळस आणि चेंगटपणा.
       (महाभारत-उद्योगपर्व अध्याय-३३-८३)