कारण
हरिनामाच्या गजराला
इन्किलाबच्या घोषणांना
आणि
रामनामसत्य च्या आवर्तनांनाही
अंगावर झेलण्यासाठी गरज असते
अशाच निपचित पडलेल्या दगडांची....

हे एकदम मस्तच लिहिलं आहे. कविता आवडली.
--------------------- शतानंद.