उत्तम गज़ल मिलिंद.
'... घाम आला' विशेष आवडला.

प्रवासी, मला वाटते, 'मुक्त केले सावलीने' म्हणजे जेव्हा सगळेच सोडून गेले तेव्हा कायमची चिकटलेली वाटलेली, सावली सुद्धा अपवाद म्हणून थांबली नाही. म्हणजे (कदाचित) जे जवळचे, कधी कधी नको वाटणारे लोक होते तेही 'शेवटी' निघून गेले. या सगळ्याचे दुःख व्हावे म्हणावे तर तेही वाटेना.
असा अर्थ मला लागला. मिलिंद काय ते सांगतीलच.