आमचा तरुणांनी परदेशात जावयास पूर्ण विरोध आहे कारण त्यामुळे

 उपवर मुलींसाठी वर शोधण्यास  व्यत्यय येतो.

१. परदेशात गेलेल्या तरुंणांपैकी काही तिथेच मड्डमांशी लग्ने करतात. त्यामुळे उपलब्ध स्थळांच्या संख्येत घट होते.

२.ही मंडळी बराच काळ भारतात उपलब्ध नसल्यामुळे वरसंशोधनास बाधा येते.

कळावे

आपला

तिंबूनाना