तुमचे लिखाण वाचताना तुमचा भारावलेपणा जाणवतो. कोणतीही मोहक गोष्ट पाहून भारावून जाणे, हे जिवंतपणाचे आणि रसिकपणाचे लक्षण आहे. त्यामुळे तुमच्या लेखातील साहित्यिक मूल्यांची चर्चा करत नाही.
"जगाची राजधानी" हे शिर्षक फारच खटकले. एका देशाच्या राजधानीला "जगाची" राजधानी म्हणणे योग्य नाही. इतकेही भारावलेपण योग्य नाही.
देशप्रेमी !