बापू,,,,,
आरती प्रभू यांच्या `गेले द्यायचे राहुनी' या शब्दांचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते,
`गेले विचारायचे राहुनी' थेट सुरेश भट यांनाच तरूण आहे रात्र अजुनीचा अर्थ .
कविवर्य भा. रा. तांबे यांच्या असंख्य कविता मृत्युला उद्देशून आहेत. काही सरळ अर्थाच्या.
उदा. जनपळभर म्हणतील हाय हाय/मधु मागशी माझ्या घटातले.
तर काही गूढ अर्थाच्या . उदा. नववधू प्रिया मी बावरते.
आपले काय मत आहे?