त्यामुळे तसं पाहायला गेलं तर तो भामटा देशच आमच्या सारख्या करदात्यांचं देणं लागतो... तेंव्हा आता देशाने आमच्या नावाने बोंब मारण्यापेक्षा आमचीच निदान सहा मुलं तरी दत्तक घ्यावी...

अमोल - आपला पत्ता कळवावा. आपल्या डझनावार मुलांच्या पोसण्याची जबाबदारी या देशाला जड नाही.

ते केल्यावर मात्र एकदा खरोखरच हिशेबास बसू या. १०० वि १ चे गणित आहे की १०० वि लाखाचे त्याचा सोक्षमोक्ष लागलेला बरा.
अर्थात आधीच
अकलेची तरी दिवाळखोरी जाहीर केलेली असल्याने आपल्या पाठीशी तगादा लावणार नाहीच... तेव्हा काळजी नसावी.