याचे सगळ्यात मोठ्ठे कारण म्हणजे आपल्यामधे असलेली सामाजिक दुहि.
आपल्यामध्ये म्हणजे हिंदूमध्ये काय? असे असल्यास ही चर्चा अधिकच वायफळ होते. आपण हिंदू आणि ते मुसलमान असा विचार करण्यास ही चर्चा उद्युक्त करते, ही एक मोठी उपलब्धीच.

तुझा,
चित्तरंजन