अंजली ताई

छान ४ळ्या रचल्या आहेत. चारोळ्यांसाठी  विषयांची कमी नाही .  पाठवत रहा.

 माझी पण एक ४रोळी नुकतीच केलेली

आकाशाच्या अंगणात

झाली ढगांची गर्दी ,

वीज म्हणाली धरतीला

होईल तुला सर्दी .