बरोबर... पण जर पळून गेलात (आम्ही देशातून पळालो तसे), तर सोसायटी आमची आहे असं वाटतं म्हणून परत याल का सोसायटीने दर वर्षी खुर्ची दिली होती म्हणून ?
ह्म्म !!!
खरं पाहता देशाने काय दिले हे पाहून मग देशप्रेम केले जात नाही.
प्रेम असेल तर उपकारांचे स्मरण होते व मग बाकीचा तपशील येतो.
या उप्पर काय बोलावे ? !!
आपला,
--लिखाळ.