आपला मुद्दा अगदी कालसुसंगत आणि म्हणून मी १००% सहमत.
दुर्दैवाने हे बदल स्वीकारण्याला जी मानसिक तयारी लागते, ती आपल्या समाजाची झालेली नाही. विवाहप्रसंगी अक्षदा म्हणून वापरण्यात येणाऱ्या तांदळाची प्रचंड नासाडी हे असेच एक उदाहरण आहे.