श्री राव,
सरसकट सर्वच परदेशस्थ भारतीयांच्या बाबतीत आपण काढलेले ओकाऱ्यांचे वाभाडे हा निव्वळ बालीशपणा वाटतो. कदाचित ओकाऱ्यांचा अधिक त्रास आपल्यालाच होत असावा.
-डॉ माधवी गाडगीळ,मुंबई.