श्री राव,

सरसकट सर्वच परदेशस्थ भारतीयांच्या बाबतीत आपण काढलेले ओकाऱ्यांचे वाभाडे हा निव्वळ बालीशपणा वाटतो. कदाचित ओकाऱ्यांचा अधिक त्रास आपल्यालाच होत असावा.

-डॉ माधवी गाडगीळ,
मुंबई.