सर्वसाक्षी आपले म्हणणे बरोबर आहे. श्रद्धा आणि भावना परिमाणात मोजता येत नाहीत आणि ह्यामुळे माणसाला मानसिक समाधान लाभते. त्यामुळे हे सर्व एकदम बदलावे असे कोणीच म्हणणार नाही. पण कालानुरूप हळुहळू बदलायला शिकले पाहिजे.

मी देवळाचा मुद्दा एक प्रतीक म्हणून घेतला आहे. सर्वच ठिकाणची नासाडी जास्तीत जास्त टाळली पाहिजे.