खूपच छान कविता आहे.
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले
मनाला भिडलं...