वा सोनाली ताई!
आगदी हृदयस्पर्शी लिखाण केलेत. कुटुंब कुठलेही असो जिव्हाळ्याच्या धाग्याने बांधलेले असते. आपण हे जिव्हाळ्याचे रेखाटन छान रेखाटलेत.
अभिनंदन!
आपल्या सर्व लेखांना प्रतिसाद देणे होत नसले तरी वाचन मात्र न चुकता होते बरे!
आपले लेखण वाचल्या नंतर आनंद मिळतो. असेच लिहीत रहा.
आपला,
(कुटुंबवत्सल) भास्कर