वादग्रस्त विचार मांडण्यात लोकप्रियता घटण्याचा धोका असतो. ज्यांना खरोखर विचारांशी मतलब आहे, अशांनी लोकप्रियतेची फिकीर करू नये. ते करत नाहीतच.

सहमत

बाकी लांगूलचालन करून - इंग्रजीत ज्याला 'प्लेईंग टू दी गॅलरी' असे म्हणतात, ते करून लोकप्रिय रहाणारे लोक सगळीकडेच असतात.

सहमत. "अजातशत्रुत्वाला एक प्रकारची चलाखी लागते" (रावसाहेब, पुलं). असत्य/अर्धसत्य बोलल्याशिवाय (किंवा खरे ते न बोलल्याशिवाय) ते टिकवता येत नाही. त्यामुळे अजातशत्रुत्व हे ध्येय असू नये असे वाटते.