वार्ताहर लोकाना बऱ्याच गोष्टींचा विपर्यास करण्याची खोड असते.आपण दिलेल्या बातमीतून काय निष्कर्ष निघू शकतात येवढा विचार करण्याची कुवतही नसते. बऱ्याच वेळा आपण केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल त्याना माफीही मागण्याची पाळी येते त्यामुळे अशा बातमीवरून वृत्तपत्रे ही व्यापाऱ्यांची  प्रचारपत्रे आहेत असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.