सर्वसाक्षी - चांगला मुद्दा पुढे आणल्याबद्दल धन्यवाद!
मात्र ह्या भाजीच्या गणितात सर्वात मोठा परिणाम शेतकरी विविध कारणांसाठी (उदा. पाणी उपसा) जे डिझेलवर अवलंबून असणारे पंप वापरतात त्याच्याशी आहे.
एकूणच शेतकऱ्याचा उत्पादनखर्च वाढणार आणि म्हणून भाजीपाल्यांच्या किंमतीदेखील!!
चूभूद्याघ्या